परळी वै.दि. 2/प्रतिनिधी....
नाकर्त्या सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल यात्रा सुरु केली. हल्लाबोल यात्रेचा दुसऱ्या टप्पामराठावाड्यातील सर्व जिल्ह्यात नुकताच संपन्न झाला. याचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत शनिवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे होत आले.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.