परळी येथील मा.ना.पंकजा ताई यांची तिरंगा रॅली अभूतपूर्व.​,भारतमाता की जय च्या घोषणांनी परळी शहर दनानले.

संपूर्ण बीड जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना आज भारतीय जनता पक्ष परळी तालुक्यात अायोजित तिरंगा एकता रॅली मध्ये सहभागी झाले. आणि समता आणि बंधुतेचा संदेश देण्यासाठी शहरातील प्रत्येक भागासह जिल्ह्याच्या पूर्ण मतदार संघात हा उपक्रम राबविण्यात अाला. आज सायंकाळी 04 वाजता परळी शहरात देखील या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
बीड मतदार संघात मी या रॅलीचे नेतृत्व केले.  व पुढील शब्दात मी भावना व्यक्त केल्या. "  तिरंग्याच्या रक्षणासाठी  हजारो भारतीय  धारातीर्थी पडले.  देश प्रजासत्ताक झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली.  अखंड भारतासाठी  सतत प्रयत्नशील राहू या.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.